कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन कर्मचाºयांना निलंबित करतानाच, काही अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची वेळ जिल्हा परिषद व महापालिकेतील प्रशासन प्रमुखांवर यावी याचा अर्थ यंत्रणेतील सुस्तावलेपण वाढीस लागले आहे. एकीकडे शासन पूर्वीपेक्षा उत्तम कामाच्य ...
संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात मेस्मांतर्गत कायदा लागू करुन कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बेश्ट प्रशासनाने दिला आहे. तसेच आगारप्रमुखांना सुट्ट्या देऊ नये अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासन आणि कर्मचारी हे सामने - सामने येण ...
महापालिकेत आयुक्त बदलताच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या मागण्या होऊ लागल्या आहेत. परंतु आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ज्या कर्मचाºयाने तीन वर्षे संबंधित पदावर पूर्ण केले असतील त्यांचीच बदली करण्यात येणार असल्याचे निकष जाहीर केले असल्याने अनेकांच ...
केंद्र सरकारकडून महाराष्ट्र शासनाला कामगार विमा रुग्णालयांसाठी वर्षाकाठी १४०० कोटींचा निधी मिळतो. मात्र राज्य शासनाकडून वर्षभरात केवळ ४०० कोटी रुपये देण्यात आले, उर्वरित एक हजार कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळविण्यात आला, असा गंभीर आरोप ‘कार्पोरेशन मेंब ...
आजकाल अनेक लोक ऑफिसमध्ये कामाच्या वाढत्या ओझ्यामुळे डिप्रेशनचे शिकार होतात. टार्गेटचा वाढता दबाव आणि नोकरी टिकवून ठेवण्याची चिंता यामुळे जास्तीत जास्त लोक स्ट्रेसमध्ये राहू लागले आहेत. ...
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले़ त्यामुळे कामकाज ठप्प झाले होते़ या संपामध्ये उमरी, कंधार, धर्माबाद, हिमायतनगर, मुदखेड,बिलोली, माहूर, लोहा पालिकेतील कर्मचा-यांचा समावेश होता़ ...