भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींसह गुजरातच्या नागरिकांची विनाअट जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. ...
यासंदर्भात भाजपने त्यांना नोटीस बजावली आहे. आपले वक्तव्य अशोभनीय आणि असंसदीय असल्याचे म्हणत भाजपने त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून स्पष्टीकरणही मागितले आहे. ...
श्रीनेत यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून कंगना संदर्भात एक आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. ही पोस्ट नंतर हटविण्यातही आली. यावर आपल्या अकांउटचा अॅक्सेस दुसऱ्याकडे गेला होता, यामुळे ही गडबड झाली, असे सुप्रिया श्रीनेत यांचे म्हणणे आहे. अर्थात आपण ही प ...
आदर्श आचारसंहिता घोषित करण्यात आली आहे, त्या पार्श्वभूमीवर शहरात महापालिका प्रशासनाकडून राजकीय पक्ष चिन्ह, नावे झाकण्याचे, तसेच राजकीय जाहिरात होर्डिंग, फ्लेक्स काढण्याचे काम करण्यात येत आहे.... ...
शाकाहारी जेवणासाठी आता ११२ ऐवजी १६० रुपये तर, सामिष थाळीसाठी २५० रुपये दर निश्चित केले आहेत. तसेच उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ७५ लाखांवरून ९५ लाख केली आहे.... ...