चीनला कोरानासाठी दोषी ठरविण्यात येत आहे. कारण हा व्हायरस तिथूनच पसरला आहे. एवढेच नाही तर काही लोक यामुळे भारतालाच फायदा होणार असल्याचे सांगत आहेत. कारण तेथील कंपन्या भारतात येतील असे त्यांचे म्हणणे आहे. ...
लॉक डाऊननंतर सरकारकडे काय योजना आहे? असा प्रश्न राहुल गांधींपासून अनेक प्रमुख नेत्यांनी विचारला आहे. या घडीला तोच प्रश्न महत्त्वाचा असून सरकारकडे त्यावर उत्तरही नाही आणि उताराही दिसत नाही ...
‘लॉकआउट अथवा टॅगआउट प्रोसिजरअभावी अनेक ऊर्जास्रोत चालक अथवा पर्यवेक्षकांसाठी घातक ठरू शकतात. विशेषत: इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अथवा रासायनिक उपकरणे चालविणारे कामगार आणि त्यावर निगराणी ठेवणारे पर्यवेक्षक यांना अधिक धोका आहे. ...
एमएसएमई फेडरेशनचे महासचिव अनिल भारद्वाज यांनी सांगितले की, आज देशात एमएसएमई क्षेत्रात काम करणारे बारा कोटी वेतनधारक कामगार आहेत. त्यातील आठ ते दहा कोटी कामगारांना लॉकडाउनमुळे एप्रिल महिन्याचे वेतन मिळू शकलेले नाही, असा अंदाज आहे. ...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ मार्च २०२० रोजी १.७० लाख कोटी रुपयांच्या उद्योगाचे पहिले प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले होते. पुढील पॅकेज १७ मेनंतर लॉकडाउननंतरच्या परिस्थितीशी निगडित राहणार आहे. ...