मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून बांग्लादेशात कांदा निर्यात केला आहे. लासलगाव येथून एक मालगाडी ६ मे रोजी निघाली. तर, कांद्याचा दुसरा व तिसरा रेक खेरवाडी व निफाड येथून बांगलादेशातील दरसाना येथे पाठविला गेला. ...
कोरोना संकटाच्या आर्थिक दुष्परिणामांना तोंड देण्यासाठी पुढारलेल्या देशांमध्ये विविध योजना आखल्या जात आहेत. सध्याच्या आंतराष्ट्रीय घडामोडींमुळे गुंतवणुकीसाठी पर्यायी देशांचा विचार होत आहे. ...
महाराष्ट्रातही हीच परिस्थिती आहे. तंत्रज्ञानाचा प्रभाव व विस्तार उत्पादन क्षमतेत निश्चितच वाढ करेल, पण त्यासाठी आवश्यकता आहे व्यापक दृष्टिकोनाची, सुयोग्य व्यवस्थापनाची आणि अंमलबजावणीची. ...
भारतात सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ लॉकडाउन जूनअखेर संपेल आणि चालू आर्थिक वर्षाच्या आॅक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत सर्व औद्योगिक क्षेत्र पूर्णपणे कार्यरत होतील. ...
लॉकडाउननंतर कारखाने सुरू करताना तेथील यंत्रसामग्री, यंत्रणा आणि कामगारांच्या सुरक्षिततेचे सर्व मापदंड पूर्णपणे पाळणे अत्यावश्यक असल्याचे या दिशादर्शक सूत्रांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ...
कोरोना व्हायरस हा सर्व जगभर अशाप्रकारे पसरत आहे की जगातील अर्थव्यवस्थेने गुडघे टेकले आहेत. व्यावसायिकांनी या कठीण परिस्थितीत टिकून राहण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत ...
उद्योगांसाठी पॅकेज जाहीर करण्याला होत असलेला विलंब, कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला बसलेला धक्का, अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध पुन्हा सुरू होण्याची भीती, वित्तसंस्थांकडून सुरू असलेली विक्री, कोरोनाचे वाढते रुग्ण अशा विविध कारणांमुळे बाजारातील ...