जीडीपीमध्ये 40 वर्षांतील सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. मात्र, ग्रामीण भागातून चांगली बातमी आहे. यावर्षी केवळ कृषी हेच एकमेवर असे क्षेत्र आहे, जेथून सकारात्मक ग्रोथची शक्यता दिसून येते आहे. ...
कोविड-१९ लॉकडाऊनमुळे भारताची अर्थव्यवस्था इतिहासातील सर्वात गंभीर मंदीतून जात आहे. परिणामी २०२०-२१ या चालू वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ४५ टक्के कमी होऊ शकते, असे भाकीत अमेरिकन मर्चंट बँकिंग कंपनी गोल्डमन सॅक्स ...
कर्जावरील व्याज माफ केले तर सध्या बँकांमध्ये असलेल्या ठेवींवर दिले जाणारे व्याजही कमी करावे लागेल. याचा फटका सर्वच नागरिकांना, विशेषत: ज्येष्ठ नारिकांना अधिक बसेल, त्यांचे मासिक उत्पन्न कमी होईल. ...