आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तींमध्ये ४०० हून अधिक घरे, अनेक पूल आणि अनेक सार्वजनिक संरचना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. ७,००० हून अधिक लोकांना त्यांची घरे सोडून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे ...
नागपूरमधील गणेशपेठ भागात एका २४ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येचे कारण शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून हे सगळे घडल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. ...