पाटण तालुक्यातील धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न आणि मागण्या प्रलंबित आहेत. काही लघु पाटबंधाऱ्याची कामे रखडली असून, त्यात पाणीसाठा होत नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी पाटण तहसीलदार कार्यालयात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी शेतकऱ्यांना ...
अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम पूर्ण होऊन पाणी पुणेगाव धरणात येऊ लागले असून, पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या ...
कास तलाव ब्रिटिशकालीन असला तरी त्याची उभारणी नगरपालिकेच्या माध्यमातून १८८६ मध्ये करण्यात आली. या तलावातून बिडाचे नळ टाकून विशिष्ट उंचीवरून पाणी खाली पडेल, अशी व्यवस्था करण्यात आली. ...
मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा असणे आवश्यक असते. मात्र, गेल्या वर्षी परतीच्या पावसाने दगा दिला. ...