Soybean Market Update : अति पावसामुळे यंदा सोयाबीनचे उत्पादन घटले असले, तरी दाणे भरलेले आणि दर्जेदार आले आहेत. मात्र, बाजारात दर घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दिवाळीच्या तोंडावर खर्च भागवण्यासाठी अनेकांना कमी भावात विक्री करावी लागत आहे. (So ...
राज्यात अतिवृष्टीमुळे केवळ सप्टेंबरमध्ये तब्बल ४७ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून याचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ५ जिल्ह्यांमधील सुमारे ६ लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ...
Citrus Fruit Protection : वातावरणातील अनियमित बदल आणि वाढती आर्द्रता यामुळे संत्रा आणि मोसंबीबागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोलेटोटिकम (Colletotrichum) या बुरशीमुळे झाडांवरील फळगळ वाढत असून, बागायतदारांच्या चिंतेत भर पडल ...
PMDDKY PM Dhan Dhaanya Krishi Yojana शेती क्षेत्रासमोर वातावरण बदल, कमी उत्पादकता, कमी सिंचन क्षमता, कृषी कर्जाची अपुरी उपलब्धता, साठवणूक सुविधांची कमतरता, काढणी पश्चात पायाभूत सुविधा, प्रक्रिया, मूल्यवर्धन, विपणन यासंदर्भात मोठ्या प्रमाणात अडचणी आहे ...
Soybean Crop Loss : लोहारा तालुक्यातील भातागळी येथे घेतलेल्या सोयाबीन पीक कापणी प्रयोगातून हेक्टरमागे केवळ ४७ किलो उत्पादनाचा अंदाज निघाल्याने शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्याने खरीप पिकांचे झालेले प्रचंड नुकसान आता आकडेवा ...
Farmer Cup 2024 Winner शेतकऱ्यांच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक संकट येत असतात जसे की, खराब बियाणे, दुष्काळ, आणि शेतीमालाला मिळणारा कमी भाव या सर्व अडचणींचा सामना एकटा शेतकरी करू शकत नाही. ...