देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मतांचे विभाजन झाले की भाजपचे फावते हा गेल्या निवडणुकीचा अनुभव आहे त्यामुळे यावेळेला खासदार राजू शेट्टी यांच्यासह सर्व भाजप विरोधी पक्षांची महाआघाडी करणार असल्याची घोषणा कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी हातकणंगले येथील जाहीर सभेत केली ...
कोल्हापूर : महाराष्ट्र भय आणि भाजपमुक्त करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केली. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा पर्दाफाश करण्यासाठीच काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा सुरू केली असून, २०१९ च्या निवडणुकीत सरका ...
तालुका काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी येथील साई मंगलम कार्यालयात काँग्रेस पदाधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अॅड.शिवाजीराव मोघे होते. ...
सर्व सामान्य जनतेला आपल्या हक्कासाठी नेहमी रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागत असते. या शासनाने सुद्धा तीच परिस्थिती निर्माण करुन ठेवली आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी आंदोलन छेडण्यास सज्ज राहावे, असे आवाहन आदिवासी नेते सहषराम कोरोटे यांनी येथ ...
राज्यामध्ये सत्तेत असताना काँग्रेसने काहीच केलं नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भरीव असे काम न केल्यानेच काँग्रेसला त्याचा फटका बसला. त्यामुळे त्यांची सत्ता गेली. आता काँग्रेसमध्ये राहिले काय ज्याने परत सत्ता येईल. ...
ऐतिहासिक भवानी मंडपामध्ये मशाल प्रज्वलित करून काँग्रेसच्या संघर्षयात्रेला शनिवारी कोल्हापुरातून प्रारंभ झाला. तत्पूर्वी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये केंद्र आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. ...
कोल्हापूर - केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्यावतीने जनसंघर्ष यात्रेला कोल्हापुरातून शुक्रवारी प्रारंभ झाला. लोकसभा निवडणुकीचे ... ...