देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती व्यंकंय्या नायडू यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर टीका केली. बेशिस्तीवर काही बोलायला गेल्यास आज लोकशाहीविरोधी, हुकुमशहाची पदवी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नायडू हे शिस्त ...
केंद्र व राज्यातील भाजप सरकार साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून सत्तेसाठी वाटेल ते करण्यासाठी सरसावले आहे. त्यामुळे जनमत आमच्या बाजूला असूनही आमचे यश आम्हाला मिळू न देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षअशोक चव्हा ...
खा. राजीव सातव यांना डावलत राजशिष्टाचाराचा भंग केल्याचा आरोप करत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोस्टाच्या कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. ...