देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच क्षेत्राचे खासदार व आमदारांनी सुद्धा या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. ...
केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे द्वितीय वर्षश्राद्ध कॉँग्रेसने शनिवारी घातले. यावेळी जोरदार निदर्शने करीत शासनाचा निषेध त्यांनी केला. ...
राज्यव्यापी अभियानाला शनिवारी माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते नांदेडमधून सुरुवात करण्यात आली़ शिवाजीनगर येथील गड्डम कॉम्प्लेक्समध्ये जनसंपर्क अभियानासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते़ ...
राज्य सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी केलेल्या विविध घोषणांची पूर्ती न करणाऱ्या राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसच्या वतीने बुधवारी सकाळी गोल्फ क्लब मैदानावर निषेधासनाचे आंदोलन करण्यात आले. ...
कर्नाटकात दरवर्षी 10 नोव्हेंबर रोजी टिपू सुलतानची जयंती साजरी केली जाते. मात्र, यावर्षी भाजपा आणि काही हिंदुत्ववादी गटांनी टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर आक्षेप घेतला आहे ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी छत्तीसगडमधील कांकेर येथे प्रचारसभा घेतली. भ्रष्टाचार, बेरोजगारी यावरुन राहुल गांधींनी सभेत मोदी सरकार आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...