आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
प्रियंका गांधी यांना समाजकारणाचा मोठा अनुभव असून त्यांनी संघटनात्मक जबाबदारी स्वीकारली ही चांगली गोष्ट आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले. ...
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाश देवतळे यांच्या जागेवर काँग्रेसचे केंद्रीय प्रतिनिधी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार सुभाष धोटे यांची वर्णी लावली आहे. ...
विद्यमान केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरले असून या निष्क्रीयतेबाबत जनतेमध्ये नाराजी आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जनताच या निष्क्रीय सरकारला धडा शिकविणार, असा विश्वास युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कु ...
उत्तम संघटनकौशल्य असणाऱ्या प्रकाश आवाडे यांच्याकडे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. २०११ साली ज्या पदासाठी संघर्ष करावा लागला, तेच पद सन्मानाने आवाडे यांच्याकडे आले असले तरी त्यांच्यासमोर ...
सध्याच्या स्थितीत लोकसभा निवडणुका झाल्यास स्पष्ट बहुमत कोणत्याच पक्षाला मिळाणार नाही, असा अंदाज एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. ...
नव्या सीआरझेड अधिसूचनेला जोरदार विरोध करीत काँग्रेसने मिरामार येथील किना-यावर अनोखे आंदोलन केले. किना-यावरील वाळून युवा कार्यकर्त्यांनी स्वत:ला गळ्यापर्यंत गाडून घेत सरकारचा निषेध नोंदविला. ...