आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलेल्या महाआघाडीमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना खोचक टोला हाणला आहे. ...
प्रियंका गांधींच्या सक्रियतेमुळे उत्तर प्रदेशात व्हेंटिलेटरवर असलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल आणि लोकसभा निवडणुकीत मोदींचे आव्हान मोडीत काढून त्या पक्षाला चमत्कारिक विजय मिळवून देतील, अशी काँग्रेसच्या समर्थकांना अपेक्षा आहे. पण खरोखरच असे होईल का ...
सोलापूर : काँग्रेससमवेत आघाडी करण्याबाबत स्वाभिमानी संघटनेची एका बैठकीत चर्चा झाली आहे. आघाडीच्या माध्यमातून सात लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी संघटना ... ...
कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी राज्यातील कॉँग्रेसचे १३ नवे जिल्हाध्यक्ष नियुक्त केले. त्यात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी मंत्री ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर इचलकरंजीत कॉँग्रेस ...
नाशिक : देशपातळीवर कॉँग्रेसने प्रियंका गांधी यांना राजकारणात उतरवत धक्कातंत्र अवलंबिले असतानाच स्थानिक पातळीवरही बदल करण्यास सुरुवात केली असून, ... ...
जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत नाचणगाव ही देवळी येथील लोकसंख्येच्या तुलनेत बरोबरीची आहे. देवळीचा विकास पाहता नाचणगाव विकासाबाबत उपेक्षितच राहिले. मागील पाच दशकापासून या ग्रामपंचायतवर कॉँग्रेसची सत्ता आहे. ...