देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना विखे पाटील युतीचा प्रचार करताना दिसत नाहीत. याउलट मुलाच्या विजयासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी युतीच्या विरोधात जावून भाजप नेत्यांची नाराजी दूर करण्यात विखे पाटील व्यस्त आहेत. यामुळे भाजप-सेनेचे नाराज नेते युतीधर्म पाळत असत ...
अब्दुल सत्तारांच्या सभेची गर्दी जरी मोठ्या प्रमाणात असली, तरी या गर्दीचे रुपांतर मतदानात होऊ शकणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे कारण म्हणजे गर्दीत असलेले सर्वाधिक लोक सिल्लोड येथील होते. वास्तविक पाहता सिल्लोड विधानसभा मतदार संघ जालना लोकसभ ...
उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2015 मध्ये बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. ...
दुष्काळाच्या काळात तसेच एरवीही ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरांसाठी केंद्र सरकारने यंदा केवळ १ ते ५ रुपये इतकीच वाढ केली आहे. ...
शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारी हे काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातील मुख्य मुद्दे असतील. या या दोन्ही महत्त्वाच्या मुद्यांचा जाहीरानाम्यात समावेश करण्यात आला असून, २ एप्रिल रोजी काँग्रेस निवडणूक जाहीरनामा जारी करणार आहे. ...