देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
उत्तर आणि दक्षिण गोवा असे दोन लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभेच्या तीन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. एकूण पाच मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात यावेळी निवडणूक एकतर्फी नाही. ...
वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल नागपुरात सभा घेणार आहे. त्यानंतर ते पुण्याला रवाना होतील. ५ एप्रिल रोजी राहुल पुण्यातील भारती विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर चंद्रपूर आणि वर्धा येथे दोन सभांना रा ...
काँग्रेस-राष्ट्रवादीसह आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकजुटीने लढा दिल्यास या निवडणुकीत आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करीत सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या सेना-भाजपाला धडा शिकविण्याची संधी निवडणुकीच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. ...