लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत जाहीर करेल' - Marathi News | Additional help to farmers after the coming of a new Congress-affiliated government - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत जाहीर करेल'

'काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकऱ्यांचे दु:ख कळणार नाही' ...

केंद्र सरकारच्या निषेधार्थ युवक कॉँगे्रसचे निदर्शने - Marathi News | Youth Congress protests against central government protest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केंद्र सरकारच्या निषेधार्थ युवक कॉँगे्रसचे निदर्शने

युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी तसेच फलक फडकावून सरकारचा निषेध नोंदविला. त्यानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना मागणीचे निवेदन सादर केले. ...

शिवसेना राज्यसभेत विरोधी बाकांवर बसणार?; संजय राऊत म्हणाले... - Marathi News | Will Shiv Sena sit on opposition boxes in Rajya Sabha ?; Sanjay Raut said ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना राज्यसभेत विरोधी बाकांवर बसणार?; संजय राऊत म्हणाले...

भाजपा- शिवसेनेकडून युतीची तोडण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ...

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यपाल भेट अचानक रद्द - Marathi News | Shiv Sena-Congress-NCP Governor's visit abruptly canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यपाल भेट अचानक रद्द

सत्ता-स्थापनेपेक्षा त्यांना आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे सांगत महाशिवआघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार होते. ...

भाजपचे 15 ते 20 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; 'या' नेत्याच्या पवार भेटीने चर्चांना पाठबळ - Marathi News | 15 to 20 BJP MLAs in touch with NCP ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे 15 ते 20 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; 'या' नेत्याच्या पवार भेटीने चर्चांना पाठबळ

आधी काँग्रेसचे आणि आता भाजपमधून आमदार झालेले जयकुमार गोरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. किंबहुना भाजपला गळती लागणार असं चित्र तयार होत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी देखील अशाच प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. एकू ...

सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा मुद्दा सोडण्यास शिवसेना तयार ? - Marathi News | Shiv Sena ready to leave issue of demand Bharat Ratna for Sawarkar ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा मुद्दा सोडण्यास शिवसेना तयार ?

महाशिवआघाडीत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. त्यामुळे शिवसेनेला देखील काही मुद्दांवर माघार घ्यावी लागणार असं चित्र आहे. आता या मसुद्यातील कोणकोणत्या मुद्दावर शिवसेना नरमाईची भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  ...

महाशिवआघाडीकडून मुस्लिमांसाठी खुशखबर ! अखेर 'ते' आरक्षण लागू होणार - Marathi News | Good news for Muslims from MahaShivada front! Reservations will be applicable | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाशिवआघाडीकडून मुस्लिमांसाठी खुशखबर ! अखेर 'ते' आरक्षण लागू होणार

2014 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात मुस्लीमांसाठी पाच टक्के आरक्षण देऊ केले होते. परंतु, युतीचे सरकार आल्यानंतर हे आरक्षण कायम राहू शकले नाही. आता युतीचे सरकार येणार नाही स्पष्ट झाल्यानंतर मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चे ...

Maharashtra Government: ''मध्यावधी निवडणुका नाही, पाच वर्षे स्थिर सरकार देऊ'' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: "No midterm elections, give stable government for five years" | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Government: ''मध्यावधी निवडणुका नाही, पाच वर्षे स्थिर सरकार देऊ''

राज्यात कुठल्याही परिस्थितीत मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. ...