लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maharashtra Government: शिवसेना आघाडीचे खातेवाटपावर एकमत?, सत्तास्थापनेचे वेध - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena unanimously agree on allocation of accounts? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: शिवसेना आघाडीचे खातेवाटपावर एकमत?, सत्तास्थापनेचे वेध

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या नेत्यांनी बंद दाराआड खातेवाटपावर प्राथमिक चर्चा पूर्ण केली ...

परभणी: महाशिवआघाडीचा प्रयोग जिल्हा परिषदेत होणार ? - Marathi News | Parbhani: Will the Mahasiva lead be used in the Zilla Parishad? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: महाशिवआघाडीचा प्रयोग जिल्हा परिषदेत होणार ?

राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी व काँग्रेसची महाशिवआघाडी सत्तेत येण्याची चिन्हे असतानाच जिल्हा परिषदेतही महाशिवआघाडीचा प्रयोग होऊ शकतो, अशीच चर्चा राजकीय वर्तूळातून सुरु झाली आहे. तसेच १९ नोव्हेंबर रोजी जि.प. अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मुंबईत होणार असल्या ...

शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, 'सत्तास्थापना सध्याच शक्य नाही!' - Marathi News | NCP Sharad Pawar clearly said,It is not possible to establish a government at present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, 'सत्तास्थापना सध्याच शक्य नाही!'

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना किमान समान कार्यक्रम या मुद्यावर एकत्र येत असल्याचे स्पष्ट केले आहे. ...

'कधी कधी मोठी झेप घेण्यासाठी एक पाऊल मागे जावे लागते'; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे सूचक वक्तव्य - Marathi News | 'Sometimes one has to step back to make a two steps'; statement of senior BJP leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कधी कधी मोठी झेप घेण्यासाठी एक पाऊल मागे जावे लागते'; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे सूचक वक्तव्य

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेससोबत निघालेल्या उद्धव ठाकरेंबद्दल सावरकरांचे नातू म्हणतात... - Marathi News | Veer Savarkar's grandson says of Uddhav Thackeray will not leave his Hindutva ideology... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेससोबत निघालेल्या उद्धव ठाकरेंबद्दल सावरकरांचे नातू म्हणतात...

राज्यात राज्यपाल राजवट लागू झाली आहे. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधी विचारसरणीचे पक्ष आहेत. ...

Maharashtra Government: 'किमान समान कार्यक्रम' म्हणजे नेमकं काय रे भाऊ? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: What is common minimum program? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: 'किमान समान कार्यक्रम' म्हणजे नेमकं काय रे भाऊ?

शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, अशा हालचाली सुरू आहेत. ...

Maharashtra Government: 'महाशिवआघाडी'वर अमोल कोल्हेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | Maharashtra Government: NCP Amol Kolhe Says about Shiv Sena, NCP And Congress Establish Power In Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'महाशिवआघाडी'वर अमोल कोल्हेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. ...

Maharashtra Government: ''मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन इतकंच माझ्या डोक्यात आहे" - Marathi News | Maharashtra Government: NCP Sharad Pawar Slams BJP Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: ''मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन इतकंच माझ्या डोक्यात आहे"

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन केल्यास सहा महिने देखील त्यांचे सरकार टिकणार नाही. ...