देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
देशाचा सकल घरगुती उत्पादन दर हा 4.5 टक्क्यांवर आला आहे. यामध्ये पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 0.5 टक्क्यांची घरण झाली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत हाच दर 2.6 टकक्यांनी घसरला आहे. ...
निवडणुकीच्या आधी पक्ष साेडून गेलेल्या पक्षाशी गद्दारी केलेल्या पदाधिकाऱ्यांना, तसेच नेत्यांना पक्षामध्ये पुन्हा स्थान देऊ नये अशा प्रतिक्रीया क्राॅंग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. ...
दोन वर्षांपूर्वीच राऊत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेनेकडे गेली होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत विजय मिळवला. मात्र आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येते. ...
शेतकऱ्यांचे धानाचे पुंजने जळाल्याची माहिती मिळताच आदार कोरोटे यांनी तालुका काँग्रेस पक्षाच्या एका शिष्टमंडळाला घटनास्थळी पाठवून झालेल्या नुकसानीचा अहवाल मागविला. तसेच काँग्रेस पक्षाकडून पिडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरिता काही प्रयत्न करावे असे ...