देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Rajasthan Political Crisis: वसुंधरा राजे यांनी गेहलोत सरकार किंवा सचिन पायलट यांच्यातील वादावर एकही शब्द काढलेला नाही. दोन दिवसांपूर्वीच नागौर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हुनमान बेनीवाल यांनी राजेंवर गंभीर आरोप केले होते. ...
कर्नाटकच्या मंगळुरु येथील काँग्रेस नगरसेवक रविचंद्र गट्टी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ते कशाप्रकारे रम, काळी मिरची आणि अंड्यापासून कोरोनाचा बचाव करु शकतो ते सांगितलं आहे ...
राजस्थानात सचिन पायलट यांनी बंड पुकारल्यानंतर एक व्यंगचित्र समाजमाध्यमांमध्ये खूप अग्रेषित केले गेले. त्या व्यंगचित्रात कॉंग्रेसचे सर्वेसर्वा असलेले गांधी ... ...
आमदारांच्या खरेदीविक्रीचा आरोप भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यावर करण्यात आला असून, या प्रकरणी काँग्रेसने राजस्थानमधील एसओजींकडे तक्रार केली आहे. ...