स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय इतिहासात जिल्ह्यात प्रथमच पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी धनगर समाजातील तुकाराम येडगे यांना जिल्हा नियोजन समितीवर घेऊन जिल्ह्याच्या राजकारणात एक नवा पायंडा घालून दिला. ...
दुष्काळी परिस्थितीमुळे जनतेतून कामांची मागणी होत असताना ही कामे सुरु न करणाºया ग्रामसेवक व अन्य कर्मचाºयांना निलंबित करा व प्रतिसाद न देणाºया सरपंचांच्या बडतर्फीचे प्रस्ताव सादर करा, असे आदेश विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी मंगळवारी येथे आयोजित ...
जिल्ह्यातील सर्व शेतकरी पशुपालकांनी चारा साक्षरता अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेऊन जनावरांचे चारा व्यवस्थापन सुयोग्य समुचित माहिती प्राप्त करुन घ्यावी व त्याचा अवलंब करुन आपल्याकडील पशुधनाचे आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवून उत्पादन वाढवावे, असे आवाहन जिल्हाध ...
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात २५ जानेवारीला ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा केला जाणार आहे. या दिवशी नव्याने नोंदणी केलेल्या युवा मतदारांना समारंभपूर्वक ‘पीव्हीसी’ मतदार छायाचित्र ओळखपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश स ...
गोवर रुबेला मोहिमेचा लाभ पालकांनी घेवून आपल्या मुला-मुलींना गोवर रूबेला हे दोन्ही रोग होण्यापासून वाचवावे. यंत्रणांनी या मोहिमेला शंभर टक्के यशस्वी करण्याकरीता शाळा व अंगणवाडीतील व शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून गोवर रु बेला लसीकरणाचे प्रमाण वाढवावे आवा ...