शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील रेशन दुकान बंद झाल्याने येथील लाभार्थ्यांना दोन महिन्यांपासून रेशन मिळत नसून जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था करुन लाभार्थ्यांचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे कर ...
काजू प्रक्रिया उद्योगाला शंभर वर्षे झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आयात काजू बीवरील आयात शुल्क ५ टक्क्यावरुन अडीच टक्के केल्याने परदेशातील काजू बीची आयात वाढली आहे. त्यामुळे येथील काजू बीचे दर घसरले ...
पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उपोषणस्थळी भेट न घेतल्याने संतप्त मच्छीमार आणि मिऱ्यावासीयांनी थेट येथील शासकीय विश्रामगृहावर धडक देत संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचा निषेध करीत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. ...
मतदार हा लोकशाहीचा आधार असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जागरुक असणे गरजेचे आहे. निवडणुकीमध्ये योग्य प्रतिनिधींना मताधिकाराचा योग्य वापर करु न निवडणे हा अधिकार मात्र मतदाराचा आहे. म्हणून प्रत्येक मतदाराला त्यांच्या मताधिकाराची जाणीव असणे आवश्यक असल्याच ...
सुदृढ लोकशाहीसाठी मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे. कोणतीही निवडणूक असो मतदारांनी चोखंदळपणे आणि न चुकता मतदान करावे, आॅनलाईन पद्धतीने मतदाराला नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर सिंह या ...
किमान वेतनासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या नेतृत्वात जिल्हाभरातील सफाई कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. कृषी महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. ...
मतदान हा प्रत्येक नागरिकांचा हक्क असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे केले. हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नि ...
अलिबाग येथील किहिम बीचनजीक असलेल्या नीरव मोदीचा बंगाल जमीनदोस्त करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरु आहे ...