परळी खोऱ्याला निसर्गाच्या सौंदर्याचे वरदान लाभले पण रोजगार नसल्याने येथील ऐंशी टक्के तरुण मुंबई-पुण्यात स्थित आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकरमानी पुन्हा गावी येऊ लागले आहेत. साताऱ्याचा पास नाही मिळाला तर कोल्हापूर, सांगलीचा मिळवून ते गावी येत आहेत. ...
गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांनी शासनाचे नियम पाळले नाहीत आणि कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली तर गणेशोत्सवानंतर सात दिवसांचे लॉकडाऊन होऊ शकते. त्यामुळे लॉकडाऊनची स्थिती येणार नाही, याची दक्षता घ्या, असा सक्त इशारा जिल्हाधिकारी लक्ष ...
आदिवासी बहूल, नक्षल प्रभावित जिल्ह्यातील जनता आधीच आर्थिक संकटात आहे. त्यात अनेक शासकीय रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून अनेक अद्ययावत सोयी सुविधा नसल्याने त्यांच्या समस्येत आणखी भर पडत आहे. या सर्वसोयी शासकीय रू ...
खासगी दवाखान्यामध्ये रुग्ण दाखल होतेवळी रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी असल्यास त्या रुग्णाला शासकीय किंवा खासगी कोविड हॉस्पिटलला तात्काळ पाठविण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले. ...
जळगाव : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापनदिन समारंभानिमित्ताने जिल्हास्तरीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज (15 आॅगस्ट) रोजी सकाळी ... ...