श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
pandharpur election results 2021: राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी पराभव केला असून, या पराभवाची काही कारणे सांगितली जात आहे. ...
West Bengal Election Result 2021 : देशात कोरोनाचं संकच असतानाही केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपाने पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. त्यामुळे बंगालमधील निवडणूक चुरशीची होऊन भाजपा जोरदार मुसंडी मारेल असा दावा करण्यात ...
भाजपा उमेदवार समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांनी निवडणूक निकालानंतर वाड्यावर गप्पा मारल्या. यावेळी, परिचारक यांच्याकडून आवताडेंचं अभिनंदनही करण्यात आलं. ...
Royal wedding of a BJP MLA : भाजपाचे हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथील आमदार विशाल नैहरिया आणि एचएएस अधिकारी ओशीन शर्मा यांचा शाही विवाहसोहळा सोमवारी संपन्न झाला. सोमवारी संध्याकाळी झालेल्या विवाह सोहळ्यात दोघेही विवाह बंधनात अडकले. ...
Remdisivir Crisis, Politics Between BJP And Thackeray Government: मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. रेमडेसिवीरचा साठा भाजपाच्या माजी आमदाराच्या हॉटेलवर ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ...
Politics News : एखादे काम केले की, त्याची पुरेपूर प्रसिद्धी करण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते आग्रही असतात. दरम्यान, सध्याच्या कोरोनाकाळात तर भाजपाच्या एका प्रसिद्धीलोलूप नेत्याने तर हद्दच केली आहे. ...
पश्चिम बंगालमध्ये एकीकडे पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. तर दुसरीकडे सहाव्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचारही सुरू आहे. बंगालमध्ये सहाव्या टप्प्यात भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभांचा धडाका सुरू केला आहे. (PM Narendra Modi ...
West Bengal Assembly Elections 2021: सध्या देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागलेले आहे. येथे दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बँनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवे आव्हान उभे केल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे. ...