श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Election 2025 Result: बिहार निवडणुकीचे जे काही निकाल आले, त्याने कुणालाही धक्का बसलेला नाही. हा निकाल अपेक्षित होता, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
पक्षाच्या चिन्हावर बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याच्या निर्णयापासून अजित पवारांनाच अंधारात ठेवले का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे ...
Mumbai News: वांद्रे येथील हॉटेल ताज लॅण्ड्स एन्ड हॉटेलबाहेर उद्धवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी मोठी वादावादी झाली. उद्धवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांची फसवणूक करून त्यांना भाजपप्रणीत अखिल भारतीय कर्मचारी संघात दाखल करण्यात येत ...
Bihar Election 2025 Result: बिहारमध्ये भाजपा नंबर १ चा पक्ष ठरला आहे. देशभरात भाजपा किती राज्यात सत्तेत आहे? आता पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची नजर ‘या’ राज्यांवर असल्याचे म्हटले जात आहे. ...