श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Next Chief Minister: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजप मुख्यमंत्रिपदावर आपला माणूस बसवणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. ...
Palghar sadhu murder case: पालघर येथे जमावाने केलेल्या साधूंच्या हत्येच्या घटनेवरून तेव्हा विरोधात असलेल्या भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र आता याच पालघर साधू हत्याकांडात आरोप केलेल्या एका ...
भाजपाकडून नितीश कुमार यांच्या नावावर उघडपणे भाष्य केले जात नव्हते. हा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी केले होते ...