आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
जिल्ह्यात १२ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीची निवडणूक असली तरी, सर्वांचे लक्ष हे खासदार अशोकराव चव्हाण यांची कन्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या भोकर, मुदखेडकडे ...
Sawantwadi Nagar Parishad Election: वीस वर्षापूर्वी केसरकर हे एका बड्या हाॅटेल व्यावसायिकाला तलावात हॉटेल उभारण्याचा प्रस्ताव घेऊन राजवाड्यात आले होते असा मोठा गौप्यस्फोट केला असून त्यामुळेच राजघराणे न्यायालयात गेले असल्याचा दावा लखमसावंत यांनी पत्रक ...
गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात अबोला असून भाजपशी जवळीक वाढली आहे. दत्तजयंतीनंतर त्यांचा निर्णय ते जाहीर करतील, अशी राजकीय गोटात चर्चा सुरू आहे. ...