श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Uttar Pradesh News: शंकराचार्य, योगी आदित्यनाथ आणि भाजपचे सूचक 'मौन', योगी आदित्यनाथ आणि चार शंकराचार्यांपैकी एक स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यातील संघर्षाचे रूपांतर संवेदनशील धार्मिक पेचप्रसंगात झाले आहे! ...
BMC Mayor Election News: मुंबईचे महापौरपद कोणाला द्यावे, भाजपच्या गटनेतेपदी कोण असले पाहिजे, याबाबत पक्षाचे मुंबईतील नेते, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची मते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत जाणून घेतल्याची ...
Zp, Panchayat Samiti Election 2026: पनवेल पंचायत समितीसाठी ठाकरे गटाकडून अनिता डांगरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचे समीकरण ठरल्यानंतर, आज अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेवेळी त्यांचा अर्ज मागे घेणे अपेक्षित हो ...
लातूर जिल्हा परिषदेच्या तांबाळा गटातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या अंजना चौधरी यांनी माघार घेतली आहे. त्यांचे अपहरण झाले असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. ...