श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Chandrapur : जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांत जनतेने काँग्रेसच्या पारड्यात कौल टाकला होता. त्याच विश्वासाची पुनरावृत्ती चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीतही झाली. ...
Rahul Gandhi News: लोकसभेमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घणाघाती भाषण करत केंद्र सरकारची चौफेर कोंडी केली. यावेळी राहुल गांधी यांनी जगभरात गाजत असलेल्या एपस्टा ...
CM Devendra Fadnavis First Reaction On BJP Ritu Tawde Mumbai Mayor Elected: महापौर, उपमहापौर आणि सगळे पदाधिकारी महापालिकेला एक दिशा देतील. सामान्य मुंबईकरांची स्वप्न पूर्ण करतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...
माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा आधी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला होता. त्यानंतर आज राम सातपुते यांनी स्वतः माध्यमांसमोर येत या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. ...
Sindhudurg Zilla Parishad Election Result: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत यावेळी नारायण राणे यांच्या पुढाकाराने झालेल्या भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. मात्र एकीकडे या निवडणुकीत राणेंच ...