आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
क-हाड येथील उद्यानात अनेक प्रकारची वृक्षे फुलली आहेत. तसेच शिवाजी हाऊसिंग सोसायटीच्या छत्रपती शिवाजी उद्यानात परिसरात राहणाऱ्या लोकांनी माणुसकीतून पक्ष्यांसाठी अन्न तसेच पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे कडक उन्हाळ्यात त्यांना गारवा मिळत आहे ...
कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन आणि संचारबंदी लागू आहे. त्यामुळे प्रदूषणात सुध्दा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे वातावरणात सुध्दा चांगले बदल घडून येत असून रानावनात आणि गावाजवळ पक्ष्यांची किलबिलाट पुन्हा ऐकायला येऊ लागली आहे. ...
मिलापनगर मधील रहिवासी असलेले आर्किटेक्ट विवेक परांजपे यानी आपल्या बंगल्याच्या खिडकीत पक्षांना खाद्य पुरवण्यासाठी बर्ड फिडर ही वस्तू काही दिवसांपूर्वी लावली होती. ...
शहरातील प्रदूषणामुळे रंगद्रव्यांची कमतरता निर्माण होऊन पांढऱ्या रंगाची त्वचा व पंख असलेल्या चिमण्या यापुढे आपल्याला पाहाव्या लागतील की काय, अशी शक्यता निर्माण होण्यासारखे एक वास्तव समोर आले आहे. ...