लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
किरकोळ दगडफेकीचे प्रकार वगळता अंबाजोगाईत शांततेत बंद - Marathi News | Except for retail stones, ambassadors have quieted off | Latest beed News at Lokmat.com

बीड :किरकोळ दगडफेकीचे प्रकार वगळता अंबाजोगाईत शांततेत बंद

 भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला अंबाजोगाईत प्रतिसाद मिळाला व शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदच्या दरम्यान किरकोळ दगडफेकीचे प्रकार वगळता बंद शांततेत पार पाडण्यात आला.  ...

पिंपरी चिंचवडमध्ये तणावपूर्ण शांतता; पुणे-मुंबई रस्ता पिंपरी चौकात बंद - Marathi News | Peaceful strike in Pimpri Chinchwad; The Pune-Mumbai road closed at Pimpri Chowk | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडमध्ये तणावपूर्ण शांतता; पुणे-मुंबई रस्ता पिंपरी चौकात बंद

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला, पिंपरी चिंचवडमधील आंबेडकरी चळवळीतील तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते पिंपरी चौकात सकाळपासून जमा झाले, त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ...

कोल्हापुरात भीमसैनिक-हिंदुत्ववादी कार्यकर्ते समोरासमोर, भीमा कोरेगावप्रकरणी बंदला हिंसक वळण - Marathi News | Kolhapur court curfew imposed, Ambedkar-pro-Hindu activists face protest, violent turn of the Bhima Koregaon case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात भीमसैनिक-हिंदुत्ववादी कार्यकर्ते समोरासमोर, भीमा कोरेगावप्रकरणी बंदला हिंसक वळण

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापूरात हिंसक वळण लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला असून भीमसैनिक ...

Live Updates : महाराष्ट्र बंदचे राज्यभर तीव्र पडसाद ! रेल्वे, रस्ते व मेट्रो सेवा विस्कळीत - Marathi News | Call of Maharashtra Bandh in Koregaon Bhima: Stop the movement of protesters at Thane Railway Station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Live Updates : महाराष्ट्र बंदचे राज्यभर तीव्र पडसाद ! रेल्वे, रस्ते व मेट्रो सेवा विस्कळीत

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.  ...

महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद : मुंबईत 48 बसची तोडफोड, 4 बसचालक जखमी - Marathi News | Maharashtra bandh : 48 bus vandalized, 4 bus drivers injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद : मुंबईत 48 बसची तोडफोड, 4 बसचालक जखमी

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचे पडसाद उमटत आहेत. मुंबईसह राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे.   ...

अप्परमधील बंद तणावपूर्ण शांततेत; पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले शासकीय मालमत्तेचे नुकसान  - Marathi News | Close tension in the upper area;be averted of government property due to police alertness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अप्परमधील बंद तणावपूर्ण शांततेत; पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले शासकीय मालमत्तेचे नुकसान 

अप्पर-इंदिरानगर भागातील बंद तणावपूर्ण शांततेत पार पडला. काही किरकोळ घटना वगळता या बंदला कोठेही गालबोट लागले नाही. या भागात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. ...

शांततामय बंद... संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन मागे घेऊ - आनंदराज आंबेडकर  - Marathi News | Quiet calm ... stop the movement till 5 pm - Anandraj Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शांततामय बंद... संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन मागे घेऊ - आनंदराज आंबेडकर 

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पुकारण्यात आलेल्या बंदला राज्यभरातील उत्स्फुर्त प्रतिसाद असून शांततामय वातावरणात आंदोलने होत आहेत. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन मागे घेऊ, असे रिपब्लिकन सेनेचे नेते आणि डॉ ...

भीमा कोरेगाव प्रकरण : काँग्रेसनेच ही दंगल पेटवली, रावसाहेब दानवेंचा आरोप - Marathi News | Bhima Koregaon Case: The Congress aggravated the riots, Raosaheb Danwane's allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीमा कोरेगाव प्रकरण : काँग्रेसनेच ही दंगल पेटवली, रावसाहेब दानवेंचा आरोप

तीन वर्षात महाराष्ट्रात एकही दंगल झालेली नाही. विकासाचा अजेंडा रोखू शकत नसल्याने काँग्रेसने ही दंगल पेटवली आहे असा आरोप केला. शांतता राखण्यासाठी आमचं सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे अशी... ...