काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही कर्जे आताच्या सरकारच्या काळात निर्लेखित केल्याचा आरोप करून समाजमाध्यमांतून तोफ डागली. ...
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १६ फेब्रुवारी २०२० रोजी लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता ...
कोरोना व्हायरसला कदापीही घाबरण्याची गरज नाही, केवळ याचा प्रसार आणि लागण होऊ नये यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. ...
याआधी रामदेव बाबांनी नागरिकता संशोधन कायद्याविरुद्ध देशात झालेल्या आंदोलनांवर टीका केली होती. देशाची विभागणी करण्याचे वक्तव्य करणे देशद्रोह असल्याचे त्यांनी म्हटले होते. ...