रामास्वामी पेरियार आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वैचारिक दहशतवादाचे जनक असल्याचा आरोप योगगुरू रामदेवबाबा यांनी एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीमध्ये केला. ...
नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्याव्यतिरिक्त देशाजवळ अन्य कोणता पर्याय आहे, असा प्रश्न विचारत योगगुरू रामदेवबाबा यांनी शनिवारी नागपुरात विमानतळावर येत्या १०-१५ वर्षांच्या काळात विद्यमान सरकारच हवे यावर शिक्कामोर्तब केले. ...
आचार्य बालकृष्ण यांच्या छातीत दुखू लागले होते. त्यानंतर छातीतील दुखणे आणि अस्वस्थतेमुळे त्यांना हरिद्वार येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...