आनंद भारती समाज सभागृह येथे आनंद भारती समाज आणि फ्रेंडशिप क्रिकेट क्लब आयोजित भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयावर आयोजित टॉक शोमध्ये बोलताना गौरव जोशी यांनी हे भाष्य केले. ...
खेळाडू त्यांचा जास्तीत जास्त वेळ दौऱ्यावर असतात. विशेषत: क्रिकेटपटूंचा विचार केला तर ते जवळपास वर्षभर परदेश दौऱ्यावर असतात. जगभर फिरणाऱ्या क्रिकेटपटूंचे जीवन बाहेरून खूप आनंदी दिसते. पण सत्य काही वेगळेच आहे. ...