महिला टी-२० विश्वविजेतेपद प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ६ बाद १५६ धावा केल्या. यानंतर त्यांनी यजमानांना २० षटकांत ६ बाद १३७ धावांवर रोखले. ...
Cricket News: क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं, याचा प्रत्यय अनेक सामन्यांमधून वारंवार येत असतो. ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट स्पर्धेमध्ये नुकताच एक उत्कंठावर्धक अंतिम सामना खेळवला गेला. ...
बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा सामना भारतीय क्रिकेट संघासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया ४ सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेऊन ट्रॉफीवर कब्जा करेल. ...