राज्यात आज सोमवार (दि.०३) रोजी एकूण ८५०३६ क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. ज्यात १४२५ क्विंटल डॅमेज, २१ क्विंटल हायब्रिड, २५४८७ क्विंटल लोकल, ८७५ क्विंटल नं.१, ४१९ क्विंटल पांढरी, ४७७३१ क्विंटल पिवळ्या वाणाच्या सोयाबीनचा समावेश होता. ...
उन्हाळा संपून पावसाळा सुरू होताना किंवा पावसाळा संपून हिवाळा प्रारंभ होताना अथवा हिवाळा गेल्यावर उन्हाळा सुरू होताना हवामानात बदल होत असतात. यामुळे काही लोकांना सर्दी, ताप किंवा ॲलर्जीचा त्रास होतो. असे का घडते, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? मग ह ...
नैसर्गिक संकटासोबतच शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सोयाबीन, केळी, कपाशी व मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
कृषी विभागातील जिल्हा व तालुका स्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी मोबाइल नंबर देण्यात आले आहेत. यामुळे संबंधित अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतरही तो नंबर नव्या अधिकाऱ्याकडे कार्यरत राहणार आहे. ...