कमी दर्जाची साठवण प्रक्रिया, वाहतूक सुविधा आणि वितरण व्यवस्था (Distribution system) हेसुद्धा नुकसान होण्याचे मोठे कारणे बनले आहेत. शेतीमालाची कमी वेळापुरती असणारी साठवण कालमर्यादा आणि जास्तीत जास्त होणारे नुकसान याचा शेतकऱ्याच्या मिळकतीवर वाईट परिणाम ...
कृषी विभाग म्हणजे खेडोपाडी थेट शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडली गेलेली सर्वात मोठी यंत्रणा आहे. मुख्यालयातील अधिकारी वगळता सहाय्यक जवळपास १० हजार अधिकारी गाव पातळीवर प्रत्यक्ष उपलब्ध आहेत. ...
Oil Seeds : एकेकाळी शेतकऱ्यांच्या शेतीचा कणा असलेली तेलबिया पिके आज अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहेत. नगदी पिकांमधून तत्काळ उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी सूर्यफूल, जवस, करडई व भुईमूगऐवजी गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांकडे वळत आहेत. (Oil Seeds) ...
Potato Cultivation : कमी कालावधीत येणारे आणि नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे बटाटा पीक यंदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरले आहे. वैजापूर तालुक्यातील गोंदगाव येथील एका शेतकऱ्याने अर्धा एकर क्षेत्रात बटाट्याची लागवड करत २१ हजार रुपयांहून अधिक खर्च केल ...
Halad Market : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात हळदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून, त्याचा थेट फायदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे. भाववाढीमुळे बाजारात अकराशे क्विंटलपेक्षा अधिक हळदीची आवक झाली असून, सोयाबीन व तुरीच्या ...