शेतकºयांचे आंदोलन चिघळू न देण्यात सरकारने राजकीय चातुर्य दाखवले खरे; पण कृषी क्षेत्राची एकूणच बिकट परिस्थिती लक्षात घेता, हे चातुर्य किती दिवस कामी येईल, हे सांगता येत नाही. ...
वीज वितरण कंपनीने जालना शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून दररोज सकाळी आणि सायंकाळी तीन तास असे एकूण सहा तासांचे भारनिमयन सुरू केले आहे. यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हे भारनिमयन रद्द करावे, या मागणीसह याचा निषेध करण्यासाठी शहर राष्ट् ...
गेल्या आठवडाभरापासून जालना शहर व जिल्ह्यात सहा तासाचे भारनियमन सुरू केल्याने ऐन नवरात्र उत्सवात मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाकडून शुक्रवारी दुपारी येथील वीज वितरण कंपनीच्या कन्हैयानगर भागातील अधीक्षक अभियंत् ...
महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खरिप पिकाची चुकीची व वाढीव आणेवारी देऊन शेतकºयांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी केज येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात शुक्रवारी सकाळी ११ वाजता बोंब मारो आंदोलन केले. ...
ऊस बिलाची रक्कम मिळण्यासाठी जय महेश साखर कारखाना प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक व माजलगाव चे आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील साखर संकुलासमोर शेतक-यांनी ‘झोपडी निवास आंदोलन’ केले होते. या आंदोलनापुुढे प्रशासन झु ...
न्यायालयाने वेळोवेळी आदेश देऊनही पडताळणी समितीने माना समाज बांधवांना वैधता प्रमाणपत्र दिले नाही. या विरुद्ध आपला आवाज बुलंद करण्यासाठी शेकडो माना समाज बांधवांनी संविधान चौकात एकत्र येऊन आपला आवाज बुलंद केला. ...
देशभरातील ३५० जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे गेल्या २ आॅक्टोबर रोजी दांडी (गुजरात) येथून संविधान सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा गुजरात, मध्यप्रदेश मार्गे शुक्रवारी नागपुरात दाखल झाली. ...
साखर कारखानदारांच्या मनमानी धोरणाविरुद्ध महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेने ११ आॅक्टोबर रोजी वसमत रस्त्यावरील नांदगाव गावाजवळ रास्तारोको आंदोलन केले. ...