भविष्यात पिण्याच्या पाण्याचा तसेच गुराढोरांच्या चा-याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने माजलगाव तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी परभणी फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सु ...
ऊसतोड कामगार संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. शासनाकडून ऊसतोड मजुरांची फसवणूक होत असल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आला. ...
अहमदाबाद येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या परिवर्तन यात्रेतील कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करुन राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांना अटक केल्याच्या निषेधार्थ सोमवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने परभणीत धरणे आंदोलन करण्यात आले. ...
जालना जिल्ह्यात दुष्काळाने तीव्र स्वरुप धारण केले असून शेतकरी, व सामान्य नागरिक होरपळून निघत आहे. असे असताना अद्याप जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालेला नसून कोणतीही दुष्काळी कामे सुरु झालेली नाही. ...
शासनाने रोख सबसिडी देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्यावतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकानदारांनी सहभाग घेतला. ...