मनमाड : शहरातील गोरगरीब जनतेला गेल्या अनेक दिवसांपासून रॉकेल मिळत नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. रॉकेलच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून आंदोलन करण्यात आले. ...
राज्यातील दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजना त्यांच्यापर्यंत प्राधान्याने पोहोचाव्यात तसेच २०१६च्या दिव्यांग हक्क अधिनियम कायद्याची कडक अंमलबजावणी करावी यांसह इतर प्रमुख मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि.१७) बागलाण तालुका प ...
शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील हाजी हामीद कॉलनीत स्वतंत्र विद्युत रोहित्र देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी रहिवाशियांनी १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. ...
महाराष्ट्रात सुमारे ९० हजार आशा व गटप्रवर्तक आरोग्य विभागात कार्यरत असून या सर्वांनी गेल्या पंधरवड्यापासून आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या माध्यमातून कामबंद आंदोनलन पुकारले असून अद्याप सरकारने या राज्यव्यापी आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्या ...