एमआयडीसीतील रासायनिक आणि कापडावर प्रक्रिया करणाऱ्या एकूण ३७५ कारखान्यांमध्ये तयार होणा-या घनकच-यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यासाठी दरवर्षी अडीच कोटी रुपयांचा खर्च होत आहे. ...
विविध दाखले, आॅनलाईन सेवा, अर्ज दाखल करण्यासाठीचे आवश्यक मार्गदर्शन आदी विविध कामांसाठी नागरिकांना उपयुक्त ठरणारे सुमारे १२३ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू होणार आहेत. ...
घोडबंदर भागातील मानपाडा, टिकुजिनीवाडी भागातील स्मशानभूमीवरून शिवसेनेतील आमदार प्रताप सरनाईक आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यातील संघर्ष आता रस्त्यावर आलेला असतांना आता मनसे आणि राष्ट्रवादीनेदेखील तिला मंगळवारी विरोध दर्शविला. ...
बांगलादेशींना भारतीय ओळखपत्रे पुरवणाऱ्या एका एजंटला एटीएसने बेड्या ठोकल्या. भारतात बंदी घालण्यात आलेल्या बांगलादेशी संघटनेच्या एजंटला एटीएसने अंबरनाथमधून अटक केली होती. ...
भिवंडी : दुकानातील उधारीवरून झालेल्या भांडणांत बापाने मारहाण केल्याचा राग मनांत ठेऊन बदला घेण्याच्या उध्देशाने त्याच्या चार वर्षाच्या मुलीची निर्घुण हत्या करून तीचे दोन्ही हात छाटले.तीन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी चक्रे फिरवून पळाले ...
भिवंडी : प्रियकराबरोबर शय्यासोबत करण्यासाठी लॉजमध्ये आलेल्या महिलेने सेक्सपॉवर वाढविण्यासाठी घेतलेल्या इंजेक्शनचा ओव्हरडोस तीच्या मृत्युचे कारण बनल्याची घटना शहरातील अशोका लॉजमध्ये घडली असून या महिलेचा इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांत मृत्यु झाल्यानंतर ...
भारतात बंदी घालण्यात आलेल्या बांगलादेशी संघटनेच्या एजंटला एटीएसने अंबरनाथमधून अटक करण्यात आली . या प्रकरणाचा तपास सुरू असतांनाच नवी मुंबई एटीएसने एका आरोपीला अंबरनाथमधून अटक केली आहे. ...
ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर मसुरी येथे सुरु होणा-या सेवाविषयक प्रशिक्षणासाठी गेले आहे. सुमारे महिना भर असलेल्या या प्रशिक्षण कालावधीत ठाणे जिल्ह्याचा कारभार पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे अतिरिक्तरित्या कार्यभार ...
सुमारे १२३ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ ठाणे जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू होणार आहेत. तरीदेखील जिल्ह्याचा नागरी आणि ग्रामीण आवाका पाहता अद्यापही जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आदी शहरी भागातदेखील ४८१ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ रिक्त आहेत. ...