शहरांमधील गृहसंकुलांमध्ये शेतीतील भाजीपाला थेट विकण्यासाठी ग्रामीण भागातील महिला बचत गटांना देखील वाहतुकीच्या दृष्टीने काही सवलती द्याव्यात, पिक कर्ज, विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त मिळावा अशा विविध सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या. ...
लोकलच्या गर्दीमुळे आणखी एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली-कोपर स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ८.४० च्या सुमारास घडली. रजनीश प्रमोद सिंग (वय ३०) असे त्या युवकाचे नाव असून तो शलाका अपार्टमेंट, गांधीनगर डोंबिवली पूर्व, येथे कुटुंबासमवेत वास ...
हजारो गरीब रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि शिवसेना नगरसेवकांच्या मागणीनुसार येत्या महिन्याभरात एमआरआय आणि सिटी स्कॅन सुविधा सुरू होणार आहे. ...
भिवंडी : शहरातील कापडावर व धाग्यांवर प्रक्रीया करणाऱ्या अनेक डार्इंग व सायझिंगमध्ये सर्रासपणे महानगरपालिकेच्या जलवाहिनीतून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चोरी केली जात असुन गेल्या आठवड्यात पालिकेने केलेल्या कारवाईत केवळ ९ डार्इंगमधील २६ जोडण्यांवर ...
एका गरीब कुटुंबातील मुलीच्या विवाहाची जबाबदारी स्वीकारून मनसेचे शहर संघटक व परिवहन समिती सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी आपल्या सामाजिक कार्याची प्रचिती दिली आहे. ...
यंदा नववर्ष स्वागतयात्रेत काही ढोलपथकांनी यात्रेसोबत चालताना वादन करण्यामध्ये वेळ खर्च केल्याने शोभायात्रेत विस्कळीतपणा आल्याने पुढील वर्षीच्या यात्रेत ढोल-ताशा पथकांना ‘नो एण्ट्री’, अशी भूमिका श्री गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी ‘लोक ...
केडीएमसीने दीड वर्षापूर्वी हाती घेतलेले कल्याण-मलंग रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. या रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन बीएसयूपी घरकुल योजनेत करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले होते. ...
मुरबाड तालुक्यातील टोकावडे, खापरी येथील जमिनीच्या वादातून १० वर्षांपूर्वी तानाजी राऊत यांची हत्या झाली होती. या खटल्याचा निकाल शनिवारी कल्याण सत्र न्यायालयाने दिला. ...