खेळाडू व अन्य सर्वांना या व्हायरससह जगण्याची गरज भासेल, कदाचित त्यांना एक व्हायरस असून तो नेहमी राहील, त्याची सवय करवून घ्यावी लागेल. खेळाडूंना याची लागणही होऊ शकते, पण सर्वांना यासोबत रहावे लागेल ...
कर्णधारांनी चेंडूवर मेहनत घेण्यासाठी सहमती दर्शवायला हवी. त्यामुळे स्विंग गोलंदाजीला प्रोत्साहन मिळले. कोविड-१९ नंतर क्रिकेट ज्यावेळी पुन्हा सुरू होईल त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद थुंकी ऐवजी कृत्रिम पदार्थचा वापर करण्यास स्वीकृती देण्याचा विच ...
कोहलीने अडचणीच्या वेळी नागरिकांची मदत करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसची प्रशंसा केली आणि लोकांना सोशल मीडियामध्ये आपल्या डीपीमध्ये पोलिसचे प्रतीक चिन्ह लावण्याचे आवाहन केले. ...
या वर्षअखेर भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी बीसीसीआय आणि क्रिकेट आॅस्ट्रेलिया यांनी काहीतरी तोडगा काढावा ...
१९८० च्या दशकात युवावस्थेत असणाऱ्यांसाठी हा विजय खूपच विशेष होता. रवी शास्त्री हा त्या संघातील विशेष खेळाडू होता. आपल्या अष्टपैलू खेळाने त्याने संघातील सहकारी के. श्रीकांत व पाकिस्तानच्या जावेद मियॉँदाद यांना मागे टाकत ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’चा किताब ...
विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मुंबई पोलीस कल्याण निधीला प्रत्येकी ५-५ लाख रुपये देणी दिल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी शनिवारी दिली ...
जर आपल्याला कोरोना व्हायरस महामारीविरुद्ध लढायचे असेल तर एकजूट व्हावे लागले. ही लढाई एका कसोटी सामन्याप्रमाणे आहे. क्रिकेट कसोटी सामना पाच दिवसांचा असतो ...
लॉकडाऊनमुळे खेळ ठप्प झाला असून ज्युनिअर बॅडमिंटन खेळाडूंमध्ये चिडचीड व निराशा वाढत असताना दिसत असल्याचे भारतीय ज्युनिअर बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक संजय मिश्रा यांनी म्हटले आहे. ...