येथून रिलायन्स कंपनीमार्गे पोयनाडकडे जाणाºया मार्गात नागोठणे ते शिहू दरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त केली जात आहे ...
तालुक्यात अनेक धबधबे आहेत आणि ते नेहमीच पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत. भिवपुरी स्थानकापासून जवळच असलेल्या आषाणे धबधब्यावर मुंबईचे लाखो पर्यटक वर्षा सहलीसाठी येत असतात ...
खोपोली नगरपालिका हद्दीतील रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने रस्त्यावर चालणे प्रवाशांना अवघड झाले आहे. खोपोली नगरपालिकेत नव्यानेच रुजू झालेले मुख्याधिकारी संजय शिंदे ...
माहिती अधिकार कार्यकर्त्यांची व्यक्तिगत माहिती गोळा करत बसण्यापेक्षा, रायगड जिल्हा परिषदेने याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर का दिले नाही? ...
तालुक्यातील पाथरज येथील डोंगरपाडा भागात जून २०१७मध्ये वळण बंधारा कर्जत कृषी विभागाने बांधला होता. त्या ठिकाणी कामे नित्कृष्ट होत असल्याचे ग्रामस्थ सांगत असतानादेखील कृषी विभागाने नेमलेल्या ...
मुंबईतील चेंबूर परिसरातील गॅस कंपनीतून लिक्वीड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) टॅँकरमधून घेऊन अलिबाग तालुक्यातील साळाव येथील गॅस बॉटलिंग प्लॅन्टमध्ये पोहोच करण्याकरिता दिला असता ...
कळंबोली स्टील मार्केटमधील लोहपोलाद गोदाम आणि यार्ड सध्या पाण्याखाली गेले आहे. अंतर्गत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ...
मोहोपाडा नवीन पोसरी येथील तातरे कुटुंबीय कारमधून गुजरातमधील सोरटी सोमनाथ येथे देवदर्शनाला जात असताना कारला झालेल्या अपघातात काका-पुतण्या जागीच ठार झाले ...
मध्यान्ह भोजनासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे ११ कोटी ८७ लाख ८ हजार रु पयांचा निधी शिल्लक आहे. त्यामुळे कोणत्याही शाळेमधील विद्यार्थी दुपारच्या भोजनावाचून वंचित राहणार नाही, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे. ...
उरण शहरात ९० घरे, चाळी आणि इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. घरमालकांना नोटिसा बजाविल्यानंतरही अशा धोकादायक घरांत ४३ कुटुंब वास्तव्य करीत असल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे. ...