आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुरुड-जंजिरामधील असुविधांवर ‘लोकमत’ने ‘मुरुडमध्ये पर्यटन सुविधांची वानवा’ या वृत्ताद्वारे व फोटो फिचरच्या माध्यमातून प्रकाश टाकला. त्या संदर्भात जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दखल घेऊन मुरुडच्या तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले होते. याची गंभीर दखल ...
महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ (रजि.) यांच्या नेतृत्वाखाली कुंभार समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधानभवनावर ५ मार्च रोजी भव्य मोर्चा निघणार असून, त्या निमित्ताने जनजागृती व वातावरण निर्मितीसाठी म्हसळा तालुका कुंभार समाजाच्या वतीने समाजाचे अध्यक्ष सुनील ...
खालापूर तालुक्यात उघडकीस आलेल्या पोषण आहार घोटाळ्याची चौकशी व्हावी, बचतगटाच्या नावे आहार पुरविण्याचा ठेका घेणारे ठेकेदार आणि त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणा-या जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिका-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रायगड लोका ...
कोकणात गणपती, शिमगा (होळीचा सण) आणि अष्टमी हे मुख्य सण आहेत. लाखोंच्या संख्येने मुंबई आणि गुजरातमध्ये नोकरीनिमित्त गेलेले चाकरमानी या तीन सणाला आपल्या गावी मोठ्या संख्येने हजर राहून उत्साहात सण साजरा करतात. ...
फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी. सर्वत्र होळीचा जल्लोष चालू होता, मात्र अलिबाग तालुक्याच्या खारेपाटीतील शहापूर गावातील अमरनाथ भगत, रामचंद्र भोईर, मंगेश पवार, पद्माकर केशव पाटील, संतोष भोईर, विनायक मारुती पाटील हे बहाद्दर ग्रामस्थ शेतकरी मध्यरात्री अडीच ...
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे-गोरे यांचा खूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर याचा बालमित्र महेश पळणीकर यानेच ही कबुली दिली आहे. ...
रायगड किल्ल्याबाबत महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध झाल्यास त्याचे जतन करून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी. उत्खनन करताना ज्या इतिहासकालीन बाबी सापडतील त्यांची योग्य ती निगा राखावी. ...