कर्जत तालुक्यात दरवर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी तालुका पाणीटंचाई कृती आराखड्यात विंधन विहिरी खोदण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. ३५ गावात आणि ४३ आदिवासीवाड्यात विंधन विहिरी खोदल्या जाणार असून, त्यासाठी ३९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. ...
मुरुड तालुक्यातील मौजे बोर्ली येथील साने गुरुजी विद्यालयाचे मुख्यध्यापक सुरेश लक्ष्मण पवार यांच्याकडून रायगड जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डी. एल. थोरात यांनी सिगरेट आणि लायटर जप्त केले आहे. ...
मोठ्या मच्छीमार बोटींच्या मासे पकडण्याच्या नायलॉनच्या जाळ््यात अडकून आणि बोटींच्या पंख्यांत (इम्पेलर) जखमी होऊन दुर्मीळ प्रजातीची ‘आॅलिव्ह रिडले’ कासवांचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कासव संरक्षण व संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय असणाऱ्या प ...
अकरा गावांतील सुमारे दोन हजार कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. पेण तालुक्यातील माचेला-ढोंबी गावच्या खाडी किनारी असलेल्या समुद्र संरक्षक बंधाऱ्यास २०१५ मध्ये उधाणाच्या भरतीमुळे भगदाडे पडून समुद्राचे खारे पाणी २७०० एकर भातशेती जमिनीत घुसून त्या जमिनी ...
तळोजामधील कासाडी नदीला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. पात्रामध्ये डेब्रिजचा भराव टाकून नदीचे अस्तित्व नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. या नदीचा राष्ट्रीय नदी संरक्षण परियोजनेमध्ये सहभाग करून त्यामधील गाळ काढावा व पात्र प्रदूषणमुक्त करावे, अशी मागणी ख ...
धेरंडमधील सुप्रसिद्ध जिताडा माशाला आधुनिक मार्केटिंगची जोड देऊन हा जिताडा मासा आता थेट मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचविण्याकरिता शेतकऱ्यांना संघटित करून नियोजन केले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली ...
कुंभार समाजातील लुप्त होत चाललेल्या कलेला वाव देण्यासाठी आता लवकरच केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासमवेत बैठक आयोजित केल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली. ...
सावली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मंदा ठाकूर यांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येविरोधात आणि त्यामागील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी मुरुड तहसीलदार कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून ...