केंद्र शासनाच्या ग्रामीण मंत्रालयांतर्गत मुंबईच्या बांद्रा येथे सरस हा कार्यक्रम पार पडणार आहे. तर, राज्य शासनातर्फे सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ५ सप्टेंबर ...
जिल्ह्याचे विभाजन करताना नवीन जिल्ह्याला किमान तीन हजार कोटी रुपये द्यावे लागतात. राज्य सरकारला दैनंदिन खर्च भागविण्यासाठीच महिन्याला तीन हजार कोटी रुपयांचे ...
रायगड जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी नेरळ ग्रामविकास आघाडीने यावर्षी पावसाच्या गैरहजेरीमुळे निर्माण झालेली दुष्काळी ...
‘कोणतेही व्यसन नाही, फक्त सुपारी खातो,’ असे म्हणणाऱ्यांना सुपारीमुळे कोणताही आजार होत नाही, असेच वाटते. मात्र हा मोठा गैरसमज आहे. कच्ची सुपारी खाणाऱ्यांना ...
शहरातील अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. चार महिन्यांमध्ये १२ जुगार अड्ड्यांसह ५० अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करून ४७१ आरोपींना गजाआड केले आहे. ...
नवी मुंबई महापालिकेच्या एनएमएमटीला अखेर पनवेल नगरपरिषदेने ना हरकत दर्शविली आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे ...
राज्यभरातील १ हजार १०० आश्रमशाळांमधील पाच लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागणारे अन्नधान्य, वह्या, गणवेश, भाज्या अंथरु ण पांघरुण आणि शैक्षणिक साहित्याच्या खर्चापोटी ...