गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने वागळे इस्टेट रोड क्रमांक २७ शांतीनगर भागातील एका घरात छापा टाकून अनैतिक व्यावसायातून दोन पिडीत ...
राज्यात येत्या वर्षात माहिती तंत्रज्ञान उद्योगात ५० हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करून सुमारे १० लाख रोजगार निर्मितीसह एक लाख कोटींपर्यंत वार्षिक निर्यात ...
मागील वर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात चोरुन वीज वापरणाऱ्यांवर महावितरणचे दामिनी पथक वॉच ठेवणार आहे. चोरुन वीज वापरण्याऐवजी गणेशोत्सव मंडळांनी तात्पुरत्या स्वरुपात ...
‘दर्याला चला आता दर्याला चला’ अशी आळवणी नारळी पौर्णिमेनिमित्त रेवदंडातील कोळीवाड्यात ऐकू येत होती. कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त आनंद ओसंडून वाहत होता. ...
देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे पूर्ण होत असतानासुद्घा काही भागात विजेची व्यवस्था पोेहोचलेली नाही. गरीब आदिवासी लोकांच्या निवेदनाकडे विद्युत मंडळाकडून वारंवार दुर्लक्ष होत ...
तालुक्यातील जामरु ंग येथील जिल्हा परिषदेच्या पाझर तलावावर वर्षासहलीसाठी सध्या शेकडो पर्यटक सोलणपाडा येथे येत आहेत. या पर्यटकांकडून मद्याच्या बाटल्या तसेच कचरा परिसरात ...
मुंबई - गोवा महामार्ग सुरळीत ठेवण्यासाठी पळस्पे ते रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत महामार्गावर २५ वर्षांपूर्वी ७ वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आली. मात्र सध्या महामार्ग महाड वाहतूक ...