ज्योती बसू भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. त्यांनी इसवी सन १९७७ ते २००० पर्यंत पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहून भारतातील सर्वांत जास्त वेळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा विक्रम केला आहे.तरुण गोगोई हे आसाम राज्याच ...
बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांनी लालू यादव आणि काँग्रेसशी युती करुन महागठबंधन स्थापन केले आणि निवडणूकीत भाजपा प्रणित आघाडीचा सुपडा साफ केला. त्यांच्या जिंकण्याची कारणे वाचण्यासाठी पुढे क्लिक कराबिहार मधील भाजपाचे कुमकुवत स्थानिक नेतृत्व नित ...
तरूणाईत क्रेझ असलेला सुप्रसिद्ध लेखक चेतन भगत याने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा शेअर केलेला हा सेल्फी.अभिनेत्री सोनम कपूरनेही पंतप्रधानांसोबतचा हा सेल्फी सोशल मीडियावर अपलोड केला होता.अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सेल्फी ...
नागपुरातील वाडी नगरपरिषदेच्या एकूण २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १० जागा मिळाल्या आहेत तर ७ जागा मिळवित बसपाने मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीला ०४ जागा शिवसेनेला ०२ जागा काँग्रेसला ०१ तर एका अपक्षाला विजय मिळविण्यात यश आले आहे.जळगा ...
जून महिन्यात दोन दिवसाच्या (१६ ते १७ जून ) भूतान दौ-यावर गेलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पारंपारीक पध्दतीने भूतानचे राजे जिग्मे खेसर नामजीएल वांगचुक आणि राणी जेत्सून पेमा यांनी स्वागत केलं. पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा व तो भ ...
माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहाकाळ जागेवर राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी तब्बल १ लाख १२ हजार ९६३ इतक्या प्रचंड मताधिक्याने विजय नोंदविला.संपूर्ण राज्याच ...
राणेंची खिल्लीविधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागलेल्या राणेंची राजकीय कारकीर्द धोक्यात आली होती. वांद्र्यातील या निवडणुकीत त्यांनी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती मात्र त्यांच्या पदरी अपयशच आले.सोशल मीडियावर राणेंची खिल्लीराणेंचे भवितव्य काय? ...
ज्यांची नावं दोन मतदारसंघात आहेत त्यांनी एका ठिकाणी मतदान करून दुस-या मतदारसंघात जाऊन तिथंही मतदान करण्याचा सल्ला शरद पवारांनी दिला होता. मधल्या काळात बोटाची शाई पुसायला विसरू नका असं सांगायलाही पवारसाहेब विसरले नव्हते.देशद्रोही दहशतवादी आणि एमआयएम ...