जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पावसाअभावी दुष्काळाने ंिचंतेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर अळीचे नवे संकट उभे टाकले आहे. ...
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत करदात्या व्यापाऱ्यांची संख्या वाढली असली तरी प्रत्यक्षात शासनाला मिळणाºया करात मात्र घट झाली आहे़ याशिवाय १ कोटीपेक्षा जास्त कर भरणाºया व्यापाऱ्यांच्या संख्येतही कमालीची घट झाल्याचे पहावयास मिळत आहे़ ...
शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये रस्त्यांची दुरवस्था झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी जवळपास साडेतीन तास मनपात ठिय्या आंदोलन केले. महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या आश्नासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. ...
राष्ट्रीय हरित लवादाने सर्व महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम परवाने देताना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक केले असले तरी परभणी शहरात मात्र या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती कागदावरच दिसून येत आहे. ...
राज्यातील पश्चिम महाराष्टÑ, कोकण या भागात पूर परिस्थितीने हाहाकार माजविला असताना मराठवाड्यात मात्र दुष्काळाची भयावह स्थिती पहावयास मिळत आहे. पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळात प्रशासनाच्या नोंदीनुसार अतिवृष्टी झाली आहे. मात्र या गाव भागातील विहिरी आजही ...
आर्थिक दुर्बल निराधार घटकातील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेची १ हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी तहसील कार्यालयाने ७ आॅगस्ट रोजी बैठकीचे आयोजन केले होते. ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा २१ आॅगस्ट रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात यानिमित्त जाहीर सभा होणार आहेत. त्यामुळे हे तीन मतदारसंघ भाजप ...
आठही जिल्हे अद्याप कोरडेच असताना औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्प बुधवारी ६३ टक्क्यांवर पोहोचला. समाधानकारक पाऊस न झाल्याने जायकवाडी वगळता जवळपास सर्वच मोठ्या प्रकल्पांमध्ये अद्याप ठणठणाट आहे. ...