परभणी : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अत्यंत दूरदृष्टीतून तयार केलेली शिवकालीन पाणीपुरवठा योजना दुष्काळमुक्तीची गुरुकिल्ली असतानाही या योजनेकडे शासनाने दुर्लक्ष केले ...
परभणी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पाणी, वीज बचत गटाच्या वतीने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीचा संदेश देत जनजागृती रॅली काढली जाणार ...
परभणी : एलबीटी कराची वसुली करण्यासाठी मनपाने नेमलेली एजन्सी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने १८ फेब्रुवारी रोजी एलबीटी कार्यालय ते मनपापर्यंत मोर्चा काढण्यात आला ...
मानवत :दुष्काळी स्थितीत शासनाने अन्नसुरक्षा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी योजना राबविली खरी मात्र या योजनेबाबत अनेक शेतकरी लाभार्थी अनभिज्ञ असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...
परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेले खरीप नुकसानीचे अनुदान १७ फेब्रुवारीपर्यंत ५४ टक्के शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा झाले आहे. ...
परभणी : आनंदनगर येथे रेल्वे पटरीवर रेल्वेखाली सापडल्याने एका २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८़३० च्या सुमारास घडली़ ...